पुणे | प्रतिनिधी पुणे दि.३१ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी... Read more
मुंबई, दि. ३० : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९... Read more
जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक पटकावलं : भालाफेकपटू नीरज चोप्राचे अजित पवारांकडून अभिनंदन
पुणे | प्रतिनिधी मुंबई, दि. २८ : हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक ॲथलेटीक्सचं पहिलं सुवर्णपदक मिळवून दे... Read more
मुंबई, दि. 24 :- राज्यातील अनेक अंगणवाड्या भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये चालविल्या जात आहेत. अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती असण्याबरोबरच वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. याअ... Read more
पुणे, दि. २४ : राज्यातील बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पणन मंडळामार्फत तळेगाव येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्र संस्थेत सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही... Read more
पुणे | प्रतिनिधी मुंबई, दि. २४:- ‘चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुः... Read more
पुणे | प्रतिनिधी मुंबई, दि. 24 :- “ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानं मराठी, हिन्दी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज, सोज्वळ, सात्विक अभिनयानं चित्रपटरसिकांच्या... Read more
मुंबई, दि. 23 :- ‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्... Read more
पुणे | प्रतिनिधी पुणे, दि. २३ : आजही वडापाव म्हणलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं वडपावला नाही म्हणणारा आपल्याला क्वचितच सापडेल.खासकरून मुंबईत आपली उपजीविका भागवण्यासाठी येणाऱ्या प्रत्य... Read more
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रिक्त पदे भरण्याला प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२२ : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले... Read more


