पुणे : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नोबेल पारितोषिकप्राप्त ‘गीतांजली‘ या काव्यसंग्रहाचा डॉ. ज्योती रहाळकर यांनी मराठीत केलेल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ सोमवारी (दि. 7) आयोजि... Read more
पुणे, दि. ०४ : ‘श्री व सौ’ आणि ‘सप्रेम’ या अभिवन सांगीतिक उपक्रमाअंतर्गत आज (दि. 3) एकल संवादिनी वादन आणि गायनाच्या मैफलीचा रसिकांनी आनंद घेतला. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या... Read more
औरंगाबाद, दि.०४ : 2 ऑगस्ट रोजी सकाळी 12 ते 2 दरम्यान आनोखे आंदोलन करण्यात आले. वाल्मिक समाजाच्या वतीने “गळ्यात मडकं पाठीला झाडू” लावून मुक आंदोलन जिल्हाध्यक्ष राजेंद्र पोहाल यांच... Read more
पुणे : इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने विमान नगर येथील पंचशील बिझनेस पार्कमध्ये जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. पुण्यात लवकरच त्याचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. माहितीनुसार, टेस्लाचे दोन व... Read more
पुणे प्रतिनिधी मुंबई, दि. 3 :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा परंतु किचकट अशा कुळकायद्याची माहिती उपजिल्हाधिकारी दिगंबर रौंधळ यांनी त्यांच्या ‘कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून... Read more
मुंबई : सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, महाराष्ट्र सक्रियपणे एकात्मिक सायबर प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. यासाठी राज्यभर ४३ सायबर लॅब तयार करण... Read more
पुणे, दि.३: बांगलादेश सरकारने १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात पूर्व विभागामध्ये सहभागी झालेल्या भारतीय सेनेतील शहीद व जखमी सैनिक, सैन्य अधिकारी यांच्या नातवांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ व... Read more
पिंपरी ३. सामाजिक बांधिलकी व सामाजिक सामिलकीचा एक भाग म्हणून समाजातील सर्व घटकांनी भारतीय अवयव दान मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असे आवाहन प्राचार्य (प्रो.) डॉक्टर माधव... Read more
मुंबई, दि. 3 :- “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महार... Read more
मुंबई, दि. ३ :- मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना.... Read more


