मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशा... Read more
राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, तसेच तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दि... Read more
दिल्ली : शेतकरी आणि केंद्र सरकारमधील (दि.१२) रोजी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून (दि.१३) ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. सकाळी १० पासून शेतकरी दिल्लीकडे नि... Read more
मुंबई : सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आपल्या सदस्यत्वासोबतचं आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा... Read more
अशोक चव्हाण यांनी काल सकाळी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. चव्हाण यांनी काल बोलताना दोन दिवसांचा वेळ घेऊन ठर... Read more
मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन मराठा समाजाने केले आहे. मराठा आरक्षण कायद्यासाठी बंदंच अवाहन केले जातेय. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला अस... Read more
मुंबई : अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद... Read more
अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवे... Read more
अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असून त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. गेल्या काही महिन्यापास... Read more
काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहु... Read more


