आळंदी : देशातील १३५ कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. राज्यातील आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याची ही निवडणूक आहे, असे अजित पवार म्हणाले. काल ( दि.९ रोजी ) आळंदी येथे शिरूर लोकसभा मत... Read more
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार असून तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त खासदार आपल्याच पक्षाचे निवडून येथील,... Read more
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सर्वात मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, काँग्रेस आण... Read more
आढळरावांसाठी प्रचार करणारे म्हणाले होते, नेता हवा की अभिनेता? पण माझा साधा प्रश्न आहे, नेत्याच्या रुपात स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करणारा उद्योगपती हवा की, सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे... Read more
बारामती लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडले. पण मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती मतदारसंघात अनेक बेकायदेशीर गोष्टी घडल्याचे समोर आले आहे. शिवाय, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित प... Read more
ज्यांचे स्थान देशातील राजकारणात अत्यंत महत्वाचे मानले जाते, ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारणातील सर्वात मोठे वक्तव्य केले आहे. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ... Read more
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी, महायुती आणि वंचितच्या उमेदवारासह ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच एमआयएमचे अनीस सुंडके निवडणूक रिंगणात आहेत. सुंडके यांच्या प्रचा... Read more
सत्तेत आल्यास आम्ही देशातील नव्वद टक्के गरिब जनतेला ‘न्याय’ देउ – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षांत केवळ २२ उद्योजकांसाठी काम केले आ... Read more
चाकण : तहसिलदाराकडे तक्रार केल्याच्या कारणावरुन एका पत्रकाराला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच त्यांना डांबावून ठेवल्याप्रकरणी तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रका... Read more


