Featured posts
मावळ लोकसभा मतदासंघात सोमवार १३ मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे; आपल्या परिचयातील सर्व मतदारां... Read more
ठाणे : निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हज... Read more
एकूण दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि ५५ पद्मश्री पुरस्कार प्रदान महाराष्ट्र : देशातील सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कार-२०२४’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले.... Read more
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनी निकाल लागला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरु होती. ती आता पूर्ण झ... Read more
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे लोकसभाअंतर्गत मतदार संघातील २ हजार १८ मतदान केंद्रांवर १३ मे रोजी मतदान होणार असून मतदारांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या... Read more
आळंदी : देशातील १३५ कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. राज्यातील आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याची ही निवडणूक आहे, असे अजित पवार म्हणाले. काल ( दि.९ रोजी ) आळंदी येथे शिरूर लोकसभा मत... Read more
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार असून तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त खासदार आपल्याच पक्षाचे निवडून येथील,... Read more
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सर्वात मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, काँग्रेस आण... Read more
पुण्याच्या चाकण एमआयडीसीमध्ये चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहिल्या कंपनीनं दुसऱ्या कंपनीच्या नावावर ४५ एकर जमिनीचा करार करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे... Read more
आढळरावांसाठी प्रचार करणारे म्हणाले होते, नेता हवा की अभिनेता? पण माझा साधा प्रश्न आहे, नेत्याच्या रुपात स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करणारा उद्योगपती हवा की, सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे... Read more


