Featured posts
शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१५) संध्याकाळी चंदीगडमध्ये केंद्र सरकारच्या तीन मंत्र्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. यापूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. आज तिस... Read more
राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, तसेच तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दि... Read more
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या वतीने येत्या २३ तारखेला औरंगाबाद येथे संविधान गौरव महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे.त्याची पूर्व तयारी व आढावा बैठक आज आमदार अण्णा बनसोडे... Read more
पिंपरी: रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने दिला जाणारा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी कामगारनेते दत्ता धामनस्कर, विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या आरुष ट्रस्टच्या संचालिका... Read more
पिंपरी: बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक विषय समजून घेण्यासाठी बिल्टेक हि कार्यशाळा एक आगळावेगळा शैक्षणिक प्रयोग आहे. आणि तो विषय आपण राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आह... Read more
चिंचवड : तेलगू मन्नेरवारलू समाजाचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे असे मत शिरीष पोरेड्डी यांनी व्यक्त केले. तेलगू मन्नेरवारलू ज्ञातगंगा समाजाच्या वतीने आयोजित समाज बांधवांच्या मेळाव... Read more
दिल्ली : शेतकरी आणि केंद्र सरकारमधील (दि.१२) रोजी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून (दि.१३) ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. सकाळी १० पासून शेतकरी दिल्लीकडे नि... Read more
मुंबई : सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आपल्या सदस्यत्वासोबतचं आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा... Read more
मुंबई : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.राज्याच्या... Read more


