मुंबई : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.राज्याच्या... Read more
पंजाब-हरियाणातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्या अगोदर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात तब्बल ५ तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली.त्यानंतर आज पंजाब आणि हरियाणाती... Read more
अशोक चव्हाण यांनी काल सकाळी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. चव्हाण यांनी काल बोलताना दोन दिवसांचा वेळ घेऊन ठर... Read more
बाप्पा हा सर्वांचा आवडता देवता आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वांनाचा गणपती आवडतो. त्यामुळे गणेश चतुर्थी असो किंवा गणेश जयंती आपल्या देशात उत्साहात साजरी केली जाते. गणेश चतुर्थ... Read more
मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन मराठा समाजाने केले आहे. मराठा आरक्षण कायद्यासाठी बंदंच अवाहन केले जातेय. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला अस... Read more
पिंपरी : आम आदमी पार्टीच्या वतीने निगडी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा. राज्यात सातत्याने होत असलेल्या बेछूट गोळीबाराच्या घटना व बिघडलेली कायदा व सुव्यवस्था याविरुद्ध आज उद्योगनगरी पिंपरी चि... Read more
परदेशातून आलेल्या लोकांना हेरुन त्यांच्याशी अरेबी भाषेत बोलून पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडील वस्तूंची तपासणी करण्याचा बहाणा करुन त्यांना लुटण्याची आणखी एक घटना समोर आली आहे.याबाबत... Read more
मुंबई : प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, पण मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणूनच राजीनामा दिला असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी खदखद बोलून दाखवली आहे. अशोक चव्हाण यांनी का... Read more
पुणे : शहरानजीकच्या गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळ... Read more
कलयुगामध्ये झटपट पैसा मिळविण्यासाठी स्पर्धा लागलेली असतानाच एका रिक्षाचालकाने इमानदारीचे उदाहरण जनतेसमोर ठवले आहे. रिक्षामध्ये सापडलेली बॅग आणि त्यामध्ये असेलेला १ लाख १० हजार रूपयाचा ऐवज रि... Read more


