मुंबई : मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मसुद्याला मंत्रीमंडळातही मंजुरी मिळाली आहे. पण मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक... Read more
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. अशातच आशिष शेलार आणि मनसे अ... Read more
नवी दिल्ली : आपल्या मागण्या घेऊन पंजाब, हरियाणामधील शेतकरी दिल्लीकडं येत आहेत. त्यामुळं दिल्लीजवळील सर्व सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हे सर्व शेतकरी सध्या शंभू सीमेवर आंदो... Read more
राहुल नार्वेकर यांचा निकाल हास्यास्पद आहे. नार्वेकरांनी १०वी सूची काढून टाकावी. महाराष्ट्राच्या राजकारणाचे कसे वाटोळे लावलेय त्याचे उत्तम उदाहरण आजचे वाचन होते. राहुल नार्वेकर धुतराष्ट्राच्य... Read more
पुणे : वडिलांनी घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला १० ते १५ दिवस लॉजमधील रुममध्ये डांबून ठेवले. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटन... Read more
चिंचवड : तेलगू मन्नेरवारलू समाजाचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे असे मत शिरीष पोरेड्डी यांनी व्यक्त केले. तेलगू मन्नेरवारलू ज्ञातगंगा समाजाच्या वतीने आयोजित समाज बांधवांच्या मेळाव... Read more
दिल्ली : शेतकरी आणि केंद्र सरकारमधील (दि.१२) रोजी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून (दि.१३) ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. सकाळी १० पासून शेतकरी दिल्लीकडे नि... Read more
अशोक चव्हाण यांनी काल सकाळी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. चव्हाण यांनी काल बोलताना दोन दिवसांचा वेळ घेऊन ठर... Read more
मुंबई : अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद... Read more
अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवे... Read more


