एकूण दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि ५५ पद्मश्री पुरस्कार प्रदान महाराष्ट्र : देशातील सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कार-२०२४’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले.... Read more
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सर्वात मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, काँग्रेस आण... Read more
बारामती लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडले. पण मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती मतदारसंघात अनेक बेकायदेशीर गोष्टी घडल्याचे समोर आले आहे. शिवाय, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित प... Read more
ज्यांचे स्थान देशातील राजकारणात अत्यंत महत्वाचे मानले जाते, ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारणातील सर्वात मोठे वक्तव्य केले आहे. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ... Read more
सत्तेत आल्यास आम्ही देशातील नव्वद टक्के गरिब जनतेला ‘न्याय’ देउ – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षांत केवळ २२ उद्योजकांसाठी काम केले आ... Read more
चाकण : तहसिलदाराकडे तक्रार केल्याच्या कारणावरुन एका पत्रकाराला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच त्यांना डांबावून ठेवल्याप्रकरणी तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रका... Read more
भाजपा पहिल्या दोन टप्प्यांत मागे पडल्याचे आकडे समोर आल्यानंतर हे नवीन आकडे जाहीर करण्यात आले. हे आकडे आले कुठून? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर खळबळजनक... Read more
पुणे : भारतीय जनता पक्षाचा संविधान बदलण्याचा अजेंडा सगळ्यांसमोर आलेला आहे. यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर संविधान बदलणे हा त्यांचा प्राधान्यक्रम राहणार आहे , त्यामुळे सर्वांना समान सं... Read more
देशाची घटना बदलायची आहे असे मोदींचेच खासदार सांगतात. उत्तर प्रदेशमधील खासदार चारशे पेशा जागा द्या, म्हणजे घटना बदलता येईल असे म्हणाले. मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे... Read more
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच देशात कडधान्य आणि डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. डाळींच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे केंद्र सरकारची धावाधाव सुरू झाली आहे. कडधान्यउत्पादक आ... Read more


