मुंबई : अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद... Read more
पंजाब-हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीकडे मोर्चा काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2021 च्या आंदोलनाप्रमाणेच यावेळीही शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनात उतरले आहेत. किम... Read more
पुणे : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या फटका आता सर्वसामान्यांना बसत आहेत. कधी कांदा शंभरी पार होताना दिसत आहे. तर कधी टोमॅटो पण आता लसणाने ४०० रूपये किलोचा दर गाठला आहे. यामुळे नागरीका... Read more
E-NAM License : राष्ट्रीय कृषी बाजार योजनेचा मुख्य उद्देश योग्य विक्री सुविधा आणि वाजवी किमतीसह एक नियमित बाजार मंच तयार करणे आहे. या योजनेंतर्गत गुणवत्ता मानकांनुसार कृषी उत्पादनांच्या चाचण... Read more
बुलढाणा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. जागेच्या जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची प्... Read more
पुणे : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मुसळधार पावसामुळे वातावरण पुन्हा थंड झाले आहे. तसं पाहिलं तर दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून हलका पाऊस सुरू आहे. अ... Read more
मुंबई : मराठा समाज आरक्षणासाठी आर – पारची लढाई पुकारणारे मनोज जरांगे-पाटलांच्या लढाईला अखेर यश आले आहे. सरकारकडून जरांगे-पाटलांच्या सर्व मागण्या आता मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारकडू... Read more
आता शेतकऱ्यांना पण परदेशात जात येणार आहे. विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्या... Read more
शेअर बाजार: गुरूवारी शेअर बाजाराची सुऱूवात घसरणीसह झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह उघडले. सध्या सेन्सेक्स ७१००० आणि निफ्टी २१,४०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे.... Read more
पुणे : अंशत ढागाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमान कमी-जास्त होत आहे. पुणे व परिसरात गारठा पुन्हा वाढला असून, उत्तर महाराष्ट्र थंडीने कुडकुडला आहे. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान जाळगाव... Read more


