पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला अडवून तिला किस करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार मंगळ... Read more
नेत्यांना साधेपणाने राहण्याचा जेपी नड्डा यांनी दिलेला सल्ला खरंतर पंतप्रधान मोदी यांनाच लागू पडतो. मोदींइतकी श्रीमंती गेल्या ७० वर्षांमध्ये कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नव्हती. मोदींचा हा श... Read more
केंद्राने एमएसपीवर पिके खरेदी करण्याचा प्रस्ताव आणल्यानंतर सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी त्यात काहीही नसल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळला. शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी केंद्रावर निशाणा सा... Read more
केंद्र सरकारने अखेर कांद्यावरी निर्यात बंदी उठवत शेतकरी आणि व्यापऱ्यांना दिलासा दिला आहे. डिसेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव 4 हजार रुपयांवर गेल्याने बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्य... Read more
महापुरुषांच्या नंतर सगळीकडेच त्या महापुरुषाच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा जयघोष केला जातो. त्या व्यक्तीला आपले आदर्श मानले जाते. त्याच अनुषंगाने काही लोक भावनिक होऊन “परत या, परत या, मह... Read more
नवी दिल्ली : आपल्या मागण्या घेऊन पंजाब, हरियाणामधील शेतकरी दिल्लीकडं येत आहेत. त्यामुळं दिल्लीजवळील सर्व सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हे सर्व शेतकरी सध्या शंभू सीमेवर आंदो... Read more
आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे रानटी हत्तींच्या कळपाने १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री शंकरनगरातील आठ शेतकऱ्यांच्या मका व कारले पिकाची नासधूस केली. मका पिकाला कणसे येत असल्याने शेतकरी दिवसा पि... Read more
शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१५) संध्याकाळी चंदीगडमध्ये केंद्र सरकारच्या तीन मंत्र्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. यापूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. आज तिस... Read more
दिल्ली : शेतकरी आणि केंद्र सरकारमधील (दि.१२) रोजी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून (दि.१३) ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. सकाळी १० पासून शेतकरी दिल्लीकडे नि... Read more
पंजाब-हरियाणातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्या अगोदर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात तब्बल ५ तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली.त्यानंतर आज पंजाब आणि हरियाणाती... Read more


